संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, ही तीन विधेयके संसदेत सादर करण्यात आली. ...
India US Partnership: भारताला स्वतःची भरभराट करायची असेल, तर चीन आणि रशियापेक्षा अमेरिका सगळ्यात चांगला साथीदार आहे. भारतासाठी अमेरिकेची भागीदारी महत्त्वाची आहे, असे भाष्य उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केले. त्यांनी सात मुद्दे यासंदर्भात मांडले आहेत. ...
जरी बँक एफडी जास्त परतावा देत नसल्या तरी, आजही बहुतेक लोक त्यांचे पैसे बँक एफडीमध्ये गुंतवणे पसंत करतात. याचं कारण बँक एफडीमधील पैशांची सुरक्षितता आहे. ...
मध्य प्रदेशातील इंदूर-बिलासपूर ट्रेनच्या B3 कोचमधून बेपत्ता झालेली अर्चना तिवारी अखेर १३ दिवसांनी सापडली आहे. मंगळवारी नेपाळ सीमेवरून अर्चना सापडली. ...
TCS Layoffs : टीसीएसने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. आयटी कर्मचारी संघटनेने दावा केला आहे की यामुळे ३०,००० कर्मचारी प्रभावित होऊ शकतात. ...
आपण सगळेच bisexual असल्याचं स्वराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. याबरोबरच अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव आवडत असल्याचंही स्वराने म्हटलं आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत तीन विधेयके मांडली. यामध्ये पाच वर्षे किंवा त्याहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास ३० दिवसांसाठी अटक किंवा ताब्यात घेतल्यानंतर मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे, असा ...