शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

प्रेक्षक स्टेडियममध्ये कधी येतील, हे सांगू शकत नाही-क्रीडामंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 04:59 IST

माजी फुटबॉल कर्णधार बायचुंग भुतिया स्कूलने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलताना रिजिजू यांनी कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असून स्टेडियममध्ये प्रेक्षक कधी परत येतील हे सांगणे कठीण झाले असल्याचे वक्तव्य केले.

नवी दिल्ली : ‘अनलॉक-४’च्या नियमावलीनुसार केंद्र शासनाने खेळासाठी १०० लोकांना एकत्र येण्याची परवानगी बहाल केली असली तरीही स्टेडियममध्ये प्रेक्षक कधी परत येऊ शकतील, याबाबत योग्य वेळ सांगण्यास क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी नकार दिला.माजी फुटबॉल कर्णधार बायचुंग भुतिया स्कूलने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलताना रिजिजू यांनी कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असून स्टेडियममध्ये प्रेक्षक कधी परत येतील हे सांगणे कठीण झाले असल्याचे वक्तव्य केले. भारतात ३९ लाखाच्या वर कोरोनाबाधित झाले आहेत.ते म्हणाले, ‘मी स्टेडियममध्ये प्रेक्षक कधी परत येतील, याविषयी निर्णय घेऊ शकणार नाही. पुढील एक-दोन महिन्यात परिस्थिती कशी असेल हे माहीत नाही.’ गृहमंत्रालयाने २९ आॅगस्ट रोजी क्रीडा आयोजनासाठी १०० लोकांना एकत्र येण्याची परवानगी बहाल केली. २१ सप्टेंबरपासून नवा नियम लागू होईल. नियमावलीनुसार चेहऱ्यावर मास्क लावून शारीरिक नियमाचे पालन करीत थर्मल स्कनिंग आणि हॅण्ड सॅनिटाईझ करणे अनिवार्य असणार आहे.स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांवर अवलंबून असेल. राज्यांनी आपल्या क्षेत्रात सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशा गृहमंत्रालयाच्या सूचना आहेत.२०२८ च्या आॅलिम्पिक पदकतालिकेत भारत अव्वल दहा स्थानांमध्ये असेल, असे भाकीत केल्यानंतर विविध स्तरातून टीका सहन करावी लागल्याची कबुली देत ते पुढे म्हणाले, ‘स्वप्न साकारण्यासाठी योजना आखाव्या लागतील आणि प्रत्यक्षात काम करावे लागेल.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या