शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

टोळधाडीने केले तीन एकर भातपीक फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:59 PM

शेतकऱ्यांमध्ये चिंता : थळ्याचापाडा येथील प्रकार

पारोळ : भातपीक घेणारा शेतकरी शेतीचा वाढता खर्च, मजुरांची टंचाई, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आधीच संकटात असताना आता त्याच्यापुढे टोळधाडीचे नवे संकट उभे राहिले आहे. वसई तालुक्यातील थळ्याचापाडा येथील शेतकरी शांताराम जाधव यांच्या शेतातील तीन एकरमध्ये असणारे गरवे पीक टोळधाडीने फस्त केले आहे. या शेतात आता फक्त तण शिल्लक राहिले असून कृषी विभागाने शेताची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

भातपिकाची कापणी अंतिम टप्प्यात आली असली तरी गरवे भातपीक अजूनही शेतात उभे आहे. आता या भातपिकावर टोळधाडीने आक्रमण केल्याने गरवे भातपीक धोक्यात आले आहे. यावर शेतकऱ्यांकडे उपाय नसल्याने यापासून भातपीक वाचवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. हे कीटक भातरोपांतील रस शोषून घेत भाताचे कणीस निकामी करतात. त्यामुळे कणसांमध्ये दाणे न भरल्याने फक्त कणीस दिसते, पण दाणे नसतात. हे कीटक दोन ते तीन दिवसात शेत निकामी करतात. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कळवले आहे.

या तीन एकर जागेत दरवर्षी १०० मण भात पिकते, पण या वर्षी आलेल्या टोळधाडीमुळे आता हे पीक कापण्यायोग्यही राहिले नसून कृषी विभागाला याची माहिती दिली आहे, मात्र अजूनही दखल घेतली नाही.    - शांताराम जाधव, शेतकरी थळ्याचापाडा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड