शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

राज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य - केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 06:10 IST

प्राधान्यपर गटांसाठी राज्यांना दोन कोटी डोस देण्यात येणार असून, सशुल्क श्रेणीत आणखी दोन कोटी डोस दिले जातील. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे मोफत किंवा शुल्क आकारून लसीकरणासाठी हे डोस असतील. केंद्राकडून राज्यांना लोकसंख्येनुसार पुरवठा होतो. राज्यांच्या थेट खरेदीशी संबंधित हा पुरवठा आहे.

हरिष गुप्ता - नवी दिल्ली : राज्यांकडून कोविड प्रतिबंधक लशीचा पुरवठा करण्याची जोरदार मागणी होत असताना केंद्राने स्पष्ट केले की, मे महिन्यासाठी केंद्राकडे ८.५ कोटी डोस असून त्यापैकी १ ते ११ मेपर्यंत १.८ कोटी डोसेज देण्यात आले आहेत. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यासाठी राज्यांना लसीचे दोन कोटी डोस मिळतील. केंद्र सरकारने राज्य आणि सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, उर्वरित डोसही लसीकरण धोरणानुसार राज्यांना वाटप केले जातील. लसीकरणासाठी दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना ७० ते ३० या गुणोत्तराप्रमाणे प्राधान्य देण्यात यावे.प्राधान्यपर गटांसाठी राज्यांना दोन कोटी डोस देण्यात येणार असून, सशुल्क श्रेणीत आणखी दोन कोटी डोस दिले जातील. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे मोफत किंवा शुल्क आकारून लसीकरणासाठी हे डोस असतील. केंद्राकडून राज्यांना लोकसंख्येनुसार पुरवठा होतो. राज्यांच्या थेट खरेदीशी संबंधित हा पुरवठा आहे. लस उत्पादकांकडून केंद्राकडून खरेदी केलेल्या डोसचे वाटप कसे करावे, यासाठी स्वतंत्र सूत्र आहे.  केंद्राने रशियाच्या स्पुतनिक-व्ही या लसीबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. कारण मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यांपासून थेट खुल्या बाजारात लस विकणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सूचना केली नव्हतीनवी दिल्ली : १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण थांबविण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी अशी सूचना केली नव्हती, असे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने स्पष्ट केले.  ४५ वर्षांवरील लोकांना कोविड प्रतिबंध लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे, असे केंद्र सरकारने सांगितले होते; परंतु, १८ ते ४४ वर्षे लोकांसाठी लस वळविण्यासंबंधी सूचना आरोग्य मंत्र्यांनी केली नव्हती, असे केंद्राने म्हटले आहे

... म्हणून भारतातील कोरोनाचे संकट गंभीरवॉशिंग्टन : कोरोनाच्या संकटाचे आकलन करण्यात भारत कमी पडला. हे संकट आता संपले आहे, असा विचार करून भारताने लॉकडाऊन वेळेआधीच उठवून सारे काही सुरु केल्याने आज तो देश गंभीर संकटात सापडला आहे. अनेक राज्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, औषधे - ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्सची कमतरता आदी समस्यांचा सामना करीत आहेत, असे मत अमेरिकेचे आघाडीचे साथरोगतज्ज्ञ आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी तेथील खासदारांसमोर मांडले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदी