शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कडधान्य कडाडले, ज्वारीही महागली; किचनचे बजेट बिघडले!

By नामदेव मोरे | Updated: April 4, 2023 11:30 IST

अवकाळी पावसाचा परिणाम

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : उन्हाच्या तीव्रतेबरोबर सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या झळांचा सामना करावा लागत आहे.  अवकाळी पावसाचा धान्याच्या दरांवर परिणाम झाला आहे.  गहू, ज्वारी बाजरीच्या दरामध्ये वाढ झाली असून डाळी व कडधान्यांच्या दराने शतक ओलांडले आहे. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडू लागले आहे. धान्य, कडधान्यही आवाक्याबाहेर गेले तर आता खायचे काय, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्यावर्षी २३ ते २६ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणारी बाजरी २७ ते ४२ रुपये व ज्वारी २२ ते २९ रुपये प्रतिकिलोवरून २८ ते ५० रुपयांवर गेली आहे. गव्हाच्या किमती प्रतिकिलो २३ ते ३२ वरून २८ ते ५० रुपये प्रति किलोवर पोहोचल्या आहेत. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरीने पन्नाशी ओलांडली आहे. उडीदडाळ, मूगडाळ, तूरडाळींनी होलसेल मार्केटमध्येच शंभरी ओलांडली आहे.

अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, बाजरीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. कडधान्याचे दरही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर केले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजटच कोलमडले आहे.

होलसेल मार्केटमधील धान्य डाळींचे प्रतिकिलो बाजारभाव 

वस्तू    २०२२    २०२३बाजरी    २३ ते २६    २७ ते ४२गहू    २३ ते २६    २८ ते ३८गहू लोकवन    २४ ते ३०    २७ ते ३६गहू सीवूर    २९ ते ३२    ३० ते ५० ज्वारी    २२ ते २९    २८ ते ५० हरभरा    ५२ ते ५७    ५० ते ६० मसूर    ७२ ते ७५    ६६ ते ७५मसूरडाळ    ७८ ते ८२    ७१ ते ७८उडीद    ५५ ते ६०    ८० ते १०६उडीदडाळ    ८० ते १००    ८५ ते ११५मूग    ८५ ते १००    ८२ ते ११०मूगडाळ    ८७ ते १०५    ८० ते ११०तूरडाळ    ८५ ते १०५    ७५ ते ११५शेंगदाणे    ८० ते १०५    ९० ते १२० 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfoodअन्न