शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

एमएमआरडीएच्या उड्डाणपुलावर तीन महिन्यांतच पडले खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:15 IST

तीन महिन्यांच्या आतमध्ये पुलावर खड्डे पडले असून भुयारी मार्ग जलमय होऊ लागला आहे.

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवर एमएमआरडीएने दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्ग उभारला आहे. तीन महिन्यांच्या आतमध्ये पुलावर खड्डे पडले असून भुयारी मार्ग जलमय होऊ लागला आहे.सायन-पनवेल महामार्गाप्रमाणेच सर्वाधिक वाहतूक असलेला रस्ता म्हणून ठाणे-बेलापूरची ओळख आहे. या मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महानगरपालिकेने २००७ मध्येच काँक्रीटीकरण केले आहे. यानंतरही वाहतूककोंडी होत असल्यामुळे एमएमआरडीएने घणसोली ते तळवली दरम्यान १४५१ मीटर लांबीचा, सविता केमिकलजवळ ५७६ मीटर लांबीचा व ‘लोकमत’ प्रेसजवळ ४८५ मीटर लांबीचा भुयारी मार्ग बांधला आहे. या तीनही प्रकल्पांवर १५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २१ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तीनही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले; परंतु तीन महिन्यांच्या आतमध्ये पुलावर खड्डे पडू लागले आहेत. भुयारी मार्गामध्ये पाणी साचू लागले आहे. खड्ड्यांमुळेअपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घणसोली उड्डाणपुलावर चार ते पाच मोठे खड्डे पडले आहेत. नवीन पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. पहिल्याच वर्षी खड्डे पडले असल्यामुळे पुढील पावसाळ्यात पुलाची चाळण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Potholeखड्डेNavi Mumbaiनवी मुंबई