शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

फेरीवाल्यांनी थाटला नियमबाह्य बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 11:39 PM

नागरिकांची गर्दी : सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; नवी मुंबई महापालिकेने निर्बंध आणण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शासनाच्या माध्यमातून लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता करण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा घेत फेरीवाल्यांनी बाजार थाटले आहेत. खरेदीसाठी नागरिक देखील गर्दी करीत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून यावर महापालिकेने निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाउन घेण्यात आला होता. परंतु नागरिकांची होणारी गैरसोय यासाठी लॉकडाऊनमध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. शिथिलता देताना राज्य शासनाच्या माध्यमातून नियमांचे पालन करण्याचे आदेशित देखील करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. शहरातील अनेक दुकाने अद्याप बंदच आहेत मात्र या दुकानांसमोर भाज्या, फळे विक्री करणारे फेरीवाले व्यवसाय करीत असून एपीएमसी मार्केच्याच्या बाहेरील मोकळ्या जागेतही अशाच प्रकारचा बाजार भरविला जात आहे. एकमेकांमध्ये कोणतेही अंतर न ठेवता फेरीवाले व्यवसाय करीत असून मास्कचा वापर देखील केला जात नाही. तसेच खरेदीसाठी येणारे नागरिक देखील कोणत्याही नियमांचे पालन करीत नसून गर्दी करीत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासनाने यावर नियंत्रण आणून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.