महारेरामुळे बांधकाम व्यवसायात पारदर्शकता आली आहे; परंतु नोटाबंदी आणि जीएसटीचा नकारात्मक परिणाम या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे मालमत्तांच्या किमती वाढल्याने बजेटमधील घरांना खीळ बसली आहे, असे मत नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. ...
बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत चालल्याने स्मार्ट गुन्हेगारी ही जागतिक समस्या बनली आहे. वेबसाइट हॅक करून, लॉटरी लागल्याच्या इमेलद्वारे, अथवा बनावट एटीएम तयार करून आर्थिक फसवणुका होत आहेत. ...
सांस्कृतिक व शैक्षणिक शहर म्हणून नावारूपास येत असलेल्या नवी मुंबईत सध्या रेव्ह पार्टी, डीजे पार्टी, हुक्का पार्टी, डिस्को पार्टी, पूल पार्टीचे पेव फुटले असून, नवी मुंबईत पब संस्कृती उदयास येत आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियामार्फत अशा पार ...
पोलिसांना २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वर्षभरात विविध प्रकारचे सुमारे तीन हजार ८०० गुन्हे घडले आहेत. त्यापैकी जुईनगर येथील बडोदा बँक लुटीचा गुन्हा देशभर चर्चेचा विषय बनला होता. ...
मावळते वर्ष सिडकोचे मनोधैर्य वाढविणारे ठरले आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळाली. विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा होणार विरोध मावळला. ...
राज्यातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणा-यांनी रायगड-उरणचे रस्ते पाहिल्यास त्यांना विश्रांतीच घ्यावी लागेल, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता केली. ...
उरण : इन्फ्रास्ट्रक्चरची अनेक कामे मार्गी लागली नसल्याने, जेएनपीटी बंदरांतर्गत सात हजार ९१५ कोटी खर्चाचे देशातील सर्वात मोठ्या लांबीचे बंदर डिसेंबर अखेर कार्यान्वित होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ...