आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासंदर्भातील तीन सामंजस्य करार करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या व ...
बहुचर्चित बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. ...
जासई हद्दीतील अश्विनी लॉजिस्ट्रिकच्या दोन गॅरेजला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले दोन ट्रेलर्स आणि टायर जळून खाक झाले. ...
प्रत्येक तरुणाने त्याच्या गरजेनुसार नोकरी अथवा व्यवसाय निवडायला हवा, तर निवडलेल्या नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी संयम, चिकाटी व अभ्यासू वृत्तीची नितांत गरज असल्याचे मनोगत निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांनी रविवारी वाशी येथील कार्यक्रमात व्यक्त केले. ...
नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी उलवा टेकडीचे सपाटीकरणाचे काम सुरू आहे. टेकडीच्या सपाटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग घडविले जात असून स्थानिकांच्या जीवावर हे ब्लास्टिंग बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
मुंबईमधील कमला मिल कंपाउंडमधील मोजोस आणि वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. अग्निशमन यंत्रणेच्या अभावामुळे ही घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले. ...
खारघर ते पनवेल या मार्गावर एनएमएमटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका संजना समीर कदम यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे. ...
देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे. ...
शासकीय अवकृपेमुळे देशातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. २० हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बाजारपेठेसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. ...