लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
बावखळेश्वर मंदिरावर कारवाई अटळ, सर्वोच्च न्यायालयाचा दणका, १५ फेब्रुवारीपर्यंत बांधकाम काढून टाकण्याचे निर्देश - Marathi News | Action on the temple at the Bawkhaleshwar temple, the Supreme Court's dacoit, directed to remove construction from February 15 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बावखळेश्वर मंदिरावर कारवाई अटळ, सर्वोच्च न्यायालयाचा दणका, १५ फेब्रुवारीपर्यंत बांधकाम काढून टाकण्याचे निर्देश

बहुचर्चित बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. ...

उरणमध्ये गॅरेजला लागलेल्या आगीत दोन ट्रेलरसह लाखोंची मालमत्ता भस्मसात  - Marathi News | In the Uran, Garage fire consumed lakhs of property with two trailers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणमध्ये गॅरेजला लागलेल्या आगीत दोन ट्रेलरसह लाखोंची मालमत्ता भस्मसात 

जासई हद्दीतील अश्विनी लॉजिस्ट्रिकच्या दोन गॅरेजला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले दोन ट्रेलर्स आणि टायर जळून खाक झाले. ...

कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प नको - उद्धव ठाकरे यांनी ठणकावले  - Marathi News | Uddhav Thackeray condemned the project of not converting Konkan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प नको - उद्धव ठाकरे यांनी ठणकावले 

मेक इंडियाच्या या धोरणामुळे कोकणची राख होणार असून गुजरातमध्ये मात्र विकासाची रांगोळी काढली जाणार आहे. असा विकास शिवसेना कदापिही सहन करणार नाही.... ...

यश मिळविण्यासाठी संयम आवश्यक : निरूपणकार सचिन धर्माधिकार - Marathi News |  Necessary to achieve success: Representative Sachin Dharmadhara | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :यश मिळविण्यासाठी संयम आवश्यक : निरूपणकार सचिन धर्माधिकार

प्रत्येक तरुणाने त्याच्या गरजेनुसार नोकरी अथवा व्यवसाय निवडायला हवा, तर निवडलेल्या नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी संयम, चिकाटी व अभ्यासू वृत्तीची नितांत गरज असल्याचे मनोगत निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांनी रविवारी वाशी येथील कार्यक्रमात व्यक्त केले. ...

टेकडीचे सपाटीकरण : उलवेतील ब्लास्टिंगमुळे रहिवाशांचा जीव टांगणीला - Marathi News |  Snowplighting: Upleta Blasting Survivors | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टेकडीचे सपाटीकरण : उलवेतील ब्लास्टिंगमुळे रहिवाशांचा जीव टांगणीला

नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी उलवा टेकडीचे सपाटीकरणाचे काम सुरू आहे. टेकडीच्या सपाटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग घडविले जात असून स्थानिकांच्या जीवावर हे ब्लास्टिंग बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

पनवेलमधील बार चालकांना नोटिसा, एक बार सील : फायर परवानगी नसलेले बार बंद - Marathi News |  Notices to bar operators in Panvel, once sealed: Fire closure bar not allowed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील बार चालकांना नोटिसा, एक बार सील : फायर परवानगी नसलेले बार बंद

मुंबईमधील कमला मिल कंपाउंडमधील मोजोस आणि वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. अग्निशमन यंत्रणेच्या अभावामुळे ही घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले. ...

खारघर - पनवेल एनएमएमटी सुरू करण्याची मागणी - Marathi News |  Kharghar - demand for Panvel NMMT | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर - पनवेल एनएमएमटी सुरू करण्याची मागणी

खारघर ते पनवेल या मार्गावर एनएमएमटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका संजना समीर कदम यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे. ...

नवी मुंबई : विमानतळाच्या कामात खंड पडणार नाही! - Marathi News | Navi Mumbai: The work of the airport will not break! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : विमानतळाच्या कामात खंड पडणार नाही!

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे. ...

वीस हजार कोटींची उलाढाल धोक्यात; सव्वा लाख नागरिकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Risk of turnover of 20 thousand crores; Question about the employment of one and a half million people | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वीस हजार कोटींची उलाढाल धोक्यात; सव्वा लाख नागरिकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह

शासकीय अवकृपेमुळे देशातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. २० हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बाजारपेठेसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. ...