रेल्वे प्रवास व मालवाहतुकीच्या दरात यंदा कोणतीही भाडेवाढ नाही. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.४८ लाख कोटींची तरतूद असून, रेल्वे वाहतुकीच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. देशातील ४२६७ मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केली जाणार असून, मार्गांच ...
शहरात वाहतुकीचा बोजवारा उडवण्यास वाहनचालकांचा बेशिस्तपणा कारणीभूत ठरत आहे. त्यामध्ये दुचाकीस्वारांसह रिक्षाचालकांचा सर्वाधिक समावेश दिसून येत आहे; परंतु आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाया होऊनदेखील त्यांना शिस्तीचे वळण लागलेले नाही. ...
अमली पदार्थ विरोधी पथकाने कोपरी येथून ३२ किलो गांजा जप्त करून तिघांना अटक केली आहे. एक जण कोपरीचा राहणारा असून, उर्वरित दोघे जण कर्नाटकमधून गांजा घेऊन आले होते. ...
सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांच्या विक्रीचा धडाका लावला आहे. शहराच्या विविध भागात अतिक्रमणमुक्त झालेल्या १३ भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत ३२३ कोटी रुपयांची भर पडली आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक गतिमान ...
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सीआरझेड-२ क्षेत्रामुळे बाधित झालेल्या बांधकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे सीआरझेडच्या कचाट्यात सापडलेल्या शहरातील शेकडो बांधकामांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती आली आहे. सिडकोने युद्धपातळीवर काम सुरू करून दोन ते तीन वर्षांत नवी मुंबईमधील पहिले विमान टेकआॅफ घेण्याचा दावा केला आहे. विमानतळाच्या कामामुळे परिसरातील खारफुटीची कत्तल होणार आहे. ...
संत निरंकारी महाराष्ट्राच्या ५१व्या समागमाच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी विविध जाती, धर्मांतील तसेच परदेशातील ९९ जोडपी विवाहबद्ध झाली. गेल्या तीन दिवसांपासून खारघर येथे समागम सुरू होते. ...
नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणतर्फे शुक्र वार, २ फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा चौथ्या बंदरावर (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) मोर्चा काढण्यात येणार आहे. जेएनपीटीतील सर्व टर्मिनलचे कामकाज ठप्प करण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे. ...