जीव्हीके कंपनीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस एक व एटीसी टॉवरचा आराखडा बनविण्याचे काम झहा हदीद आर्किटेक्ट (झा) कंपनीला देण्यात आले आहे. ...
अवैध्यरित्या वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांवर नवी मुंबई एटीएसने छापा टाकून काल (दि.१३) रोजी अटक केली. पनवेल मधील जुई गावातून ही अटक करण्यात आलेली असून या बांगलादेशी नागरिकांची एटीएस अधिकारी कसू चौकशी करीत आहेत. ...
एलिफंटा लेणी पाहण्यासाठी आलेल्या महिला पर्यटकांना लेणी सुरक्षेसाठी असलेल्या सुरक्षारक्षकांकडूनच धक्काबुकी, शिवीगाळ करण्याचा प्रकार रविवारी घडला. यामुळे स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करता नागरिकांच्या प्रश्नांसाठी झोकून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या युवक मेळाव्यात केले. ...
आयुक्तांनी ३१५० कोटी ९३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. चार दिवसांच्या चर्चेनंतर त्यामध्ये तब्बल १९७ कोटी रुपयांची वाढ करून ३३४८ कोटी ९३ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबईतील जमिनी लीज होल्डच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको आणि महापालिकेला दिले आहेत. ...
महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील कचरा हस्तांतरणाचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. तीन वेळा कचरा हस्तांतरण स्वीकारण्यास महापालिकेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
खैरवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम चार ते पाच वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. निधीअभावी हे काम रखडल्याचे बोलले जात आहे. निधी मंजूर होऊन पाण्याची टाकी केव्हा बांधून होणार, असा प्रश्न आदिवासी बांधवांकडून विचारण्यात येत आहे. ...