देशातील ज्येष्ठ नागरिकांची चळवळ नवी मुंबईमधून सुरू झाली. ज्येष्ठ नागरिक धोरण निश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी येथील संघटनांची भूमिका महत्त्वाची आहे. ...
शहरात सुरू असलेल्या पाणीसमस्येचे तीव्र पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येही उमटले. सद्य:स्थितीत प्रतिदिन ७० एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. पाणीसमस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. ...
पनवेल शहराला भेडसावणाऱ्या पाण्याच्या भीषण समस्येसंदर्भात पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी गुरुवारी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांची भेट घेतली. ...
अनधिकृत बांधकाम होत असल्यास तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आयुक्त रामास्वामी एन. यांनी सर्व अधिका-यांना दिल्या आहेत. अतिक्रमणास पाठीशी घातल्यास संबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ...