नवी मुंबईतील नेरूळ ते मुंबई प्रवास आता ४५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. कारण नेरूळ जलवाहतूक टर्मिनलच्या बांधकामात अडसर ठरलेल्या खारफुटीच्या राखीव वनाचे स्थलांतर व टर्मिनलला मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाआड येणारी खारफुटी तोडण्याची ...
अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेने भारतात जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. १३ मार्चला पनवेलमध्ये पाच संशयितांना अटक करण्यात आली. या बांगलादेशी नागरिकांना पॅनकार्ड व आधार कार्ड मिळवून देणाऱ्या आरोपीसही खारघर व उल्हासनगरमधून अटक केली. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या दहा गावांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळाही स्थलांतरित केल्या जाणार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून पुढील शैक ...
भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालकासह दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पामबीच मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. ...
माथाडी कायद्यामध्ये बदल करण्याचे षड्यंत्र सरकार करत आहे. कायदा व बोर्डाचे अस्तित्व धोक्यात आले असून सरकारच्या धोरणांविरोधात २७ मार्चला मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारला कामगारांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली असून, मागण्या मान्य होईपर ...
२0१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शेकापचे तत्कालीन उमेदवार तथा विद्यमान विधानपरिषद सदस्य बाळाराम पाटील यांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधातील निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...
: पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील सिडको नोडमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडकोचीच असल्याचे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कचरा हस्तांतरणाच्या मुद्यावरून मागील दोन दिवसांपासून सिडको कार्यक्षेत्रात निर्माण झालेली परिस्थिती निव ...