तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे पाणी बिलापोटी मार्च महिन्याअखेरपर्यंत २१ कोटी ४७ लाख १९ हजार १०१ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली. ...
नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील पहिल्या पाच स्थानकांपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दर्शविली आहे. ...
नेरुळ येथील सागर ज्ञानोबा वाघमोडे हा विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग २०१७च्या परीक्षेत उत्तीर्ण झाला असून गेल्या दोन दिवसांपूर्वीच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. ...
रायगड जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त तर झाली आहेत, परंतु त्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवणार असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानेच तयार केला आहे. ...
मोठा व्यवसाय किंवा एखादा छोटा उद्योग सुरु करायचा तर, त्यासाठी नोंदणी किंवा परवाना घेणे हे बंधनकारकच आहे. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासन विभागात कोकणातून सुमारे दोन ...
पनवेल महानगरपालिकेला भेडसावणारी पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरी भागात काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत होत असला, तरी ग्रामीण भागात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष नर्माण झाले आहे ...
पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री कोपरखैरणेत घडला आहे. या घटनेमधील जखमी व मारेकरू दोघेही आईस्क्रीमविक्रेते असून ...
राजकीय नेत्यांनी एनएमएमटीच्या बस थांब्यांवर बेकायदा जाहिरातबाजीचा सपाटा लावला आहे. यात महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आघाडीवर आहेत. ...