आई-वडिलांचे संस्कार, सर्व शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे उद्योजक, रायगड जिल्ह्यातील प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला. यात शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचा वाटा खूप मोठा आहे. ...
प्राप्त तक्रारीच्या आधारे एपीएमसी पोलिसांनी या रॅकेटचा उलगडा केला आहे. रोहित नागवेकर (३०), भालचंद्र पालव (२७) व ओमकार हाटले (३५ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ...
कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाऱ्या रुग्णांचीही प्रचंड गैरसोय होत असून, उपचाराविना अनेकांना जीव गमवावा लागत आहे. रुग्णांची ही लुबाडणूक कोण व कधी थांबविणार, असा प्रश्न नवी मुंबईकर विचारू लागले आहेत. ...
नवी मुंबईतील साडेबारा टक्केची जवळपास ८२ टक्के प्रकरणे निकाली निघाली आहेत. उर्वरित आठ टक्के प्रकरणे वारस दाखल, न्यायालयीन दावे, कागदपत्रांची कमतरता आदी कारणांमुळे रखडली आहेत. ...
कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच यंत्रणा कोलमडल्या आहेत. विशेषत: आरोग्य विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. महापालिकेच्या बहुतांशी विभागाचा कारभार ठप्प आहे. कोविडमुळे धास्तावलेल्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अक्षम्य चुका होत आहेत. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने मार्चपासून आंतरजिल्हा प्रवासावरही मर्यादा घातल्या होत्या. ई-पासशिवाय मुंबईच्या चाकरमान्यांना गावी जाता येत नव्हते व गावी गेलेल्या नागरिकांना पुन्हा मुंबईला येता येत नव्हते. ...