लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
१४ गावांना जोडणारा रस्ता द्या; आमदार गणेश नाईक यांची मागणी  - Marathi News | Provide road connecting 14 villages in Navi Mumbai; MLA Ganesh Naik's demand | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१४ गावांना जोडणारा रस्ता द्या; आमदार गणेश नाईक यांची मागणी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते देखील असल्याने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया नाईकांनी व्यक्त केले.  ...

'स्वॅप मूत्रपिंड प्रत्यारोपणा'ने दोन रुग्णांचे वाचवले प्राण; दोन कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना दान केले मूत्रपिंड - Marathi News | 'Swap kidney transplant' saves two patients' lives; Two family members donated each other's kidneys | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'स्वॅप मूत्रपिंड प्रत्यारोपणा'ने दोन रुग्णांचे वाचवले प्राण; दोन कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना दान केले मूत्रपिंड

शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव उपचारात्मक पर्याय असतो आणि ज्यांना दाता मिळत नाही त्यांना डायलिसिसवर ठेवले जाते. ...

जुगारासाठी पैसे नाकारल्याने केले वार, कोपर खैरणेतली घटना - Marathi News | Stabbed for refusing money for gambling incident in Kopar Khairne | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुगारासाठी पैसे नाकारल्याने केले वार, कोपर खैरणेतली घटना

जुगार खेळण्यासाठी पैशाची मागणी करूनही पैसे न दिल्याने वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या - Marathi News | Finally that 14 villages in Navi Mumbai Municipal Corporation; The government asked for objections and suggestions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या

या गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. ...

कोपर खैरणेत एकावर जीवघेणा हल्ला; आपसातील वादातून घडला प्रकार  - Marathi News | fatal attack on one in kopar khairane happened out of a dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोपर खैरणेत एकावर जीवघेणा हल्ला; आपसातील वादातून घडला प्रकार 

आपसातील वादातून एकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना कोपर खैरणे सेक्टर २ येथे सोमवारी रात्री घडली. ...

१२० वरील अश्वशक्तीच्या मच्छीमार बोटींना डिझेल कोट्याच्या प्रस्तावातून वगळण्याचा निर्णय अखेर रद्द - Marathi News | decision to exclude fishing boats above 120 horsepower from the diesel quota proposal is finally overturned by govt | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :१२० वरील अश्वशक्तीच्या मच्छीमार बोटींना डिझेल कोट्याच्या प्रस्तावातून वगळण्याचा निर्णय अखेर रद्द

यामुळे मागील सात महिन्यांपासून संकटात सापडलेल्या सुमारे ७००० मच्छीमारांना दिलासा ...

नवी मुंबईत ३८ टन निर्माल्यातून खत निर्मिती; सामाजिक संस्थांकडून तीन ठिकाणी निर्माल्यावर प्रक्रिया - Marathi News | In Navi Mumbai, 38 tonnes of fertilizer has been produced from Nirmala | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत ३८ टन निर्माल्यातून खत निर्मिती, महापालिकेचा उपक्रम

नवी मुंबईत ३८ टन निर्माल्यातून खत निर्मिती करण्यात आली आहे.  ...

मुख्यमंत्री सचिवालयाकडे नवी मुंबई महापालिकेशी संबधित सर्वाधिक तक्रारी - Marathi News | Chief Minister's Secretariat has the highest number of complaints related to the New Mumbai Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुख्यमंत्री सचिवालयाकडे नवी मुंबई महापालिकेशी संबधित सर्वाधिक तक्रारी

राज्य शासनाच्या आदेशानूसार २० जानेवारी २०२० रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ...

प्रशासकांच्या मुदतवाढीमुळे राजकिय नेते धास्तावले, निवडणूक पुढे ढकलण्याचा सर्वात मोठा फटका नवी मुंबई महापालिकेला - Marathi News | Politicians panicked due to the extension of administrators, Navi Mumbai Municipal Corporation was hit the hardest by postponing the elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रशासकांच्या मुदतवाढीमुळे राजकिय नेते धास्तावले, निवडणूक पुढे ढकलण्याचा सर्वात मोठा फटका नवी मुंबई महापालिकेला

या महापालिकेची निवडणूक गेल्या अडिच वर्षांपासून झालेली नाही. चार वेळा ती पुढे ढकलली गेली आहे. यामुळे धोरणात्मक निर्णयांअभावी शहराचा विकास रखडला आहे. याबाबत. नागरिकांकडून राजकिय पक्षाच्या नेत्यानाच विचारणा करण्यात येत असल्याने ते पुरते वैतागले आहेत.  ...