ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Virar-Alibag Corridor: मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर या ८० किमीच्या मार्गासाठी वने आणि पर्यावरण मंत्रालयाची परवा ...
Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील ३०० खाटांचे हॉस्पिटल हे एसटीपी आणि ईटीपी प्लांटविना चालत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निदर्शनास आले आहे. ...