ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
उरण तालुक्यातील ११ हजार हेक्टर पेक्षा अधिकची जमीन सिडकोने १९७० मध्येच नवी मुंबईच्या विकासाच्या नावाने संपादीत केली आहे. त्यानंतर ५२ वर्षांनी पुन्हा एकदा उरण मधील शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनी संपादीत करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. ...
नगरविकास विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे डबघाईस आलेल्या रियल इस्टेट व्यवसायालला चालना मिळेल, तसेच ग्राहकांनाही त्याचा लाभ होईल, असा विश्वास विकासकांनी व्यक्त केला आहे. ...
देशातील काही व्यक्तींना त्यांच्या विदेशातील नातेवाईकांनी कॉल केल्यास मोबाईलवर भारतातले नंबर दिसत असल्याच्या काही तक्रारी डिपार्टमेंट ऑफ टेली कम्युनिकेशनला मिळाल्या होत्या. ...