मुंबई महानगर क्षेत्राचाच विचार केला तर येथे आधी भराव टाकून नरिमन पॉइंटची निर्मिती झाली. नंतर नवी मुुंबईची उभारणी केली. खाडीत मोठा भराव टाकून एनपीटी बंदर आले. ...
Navi Mumbai: नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेने शहरात १५०० हायडेफीनेशन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ७०२ कॅमेरे बसिवले असून ६३ कॅमेरे नियंत्रण कक्षाशी जोडले आहेत. ...
तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कै. गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर करण्यात आला होता. तो त्यांच्या कन्या अल्का संगमनेरकर व कल्पना संगमनेरकर यांनी स्वीकारला. ...