भारतीय रेल्वेचा शुभारंभ ज्या ठाणो जिल्ह्यातून झाला तेथीलच डहाणू-नाशिक हा ब्रिटिशकाळापासून रेल्वेच्या अजेंडय़ावर असलेला प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. ...
भारतातील भूमीज शैलीतील अत्यंत प्राचीन अशा मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे अंबरनाथमधील शिवमंदिर. या मंदिरावर कोरलेली अनेक शिल्पे आजही त्याच्या वैभवाची साक्ष देतात. ...