विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावण्यास विरोधकांना यश आले आहे. राष्ट्रवादीला २००९ मध्ये दोन्ही मतदार संघामध्ये ४५.४५ टक्के मते मिळाली होती. ...
संजय कुलकर्णी , जालना नगरपालिका कर्मचाऱ्यांना ‘लक्ष्मी’ पावली असून दोन थकीत पगारांसह आॅक्टोबर महिन्याचा अॅडव्हान्स पगार तसेच अग्रीम राशीची रक्कमही अदा करण्यात येत आहे. ...