कमजोर संघ, आऊट आॅफ फॉर्ममध्ये असलेले प्रमुख खेळाडू यामुळे टीम इंडिया वर्ल्डकपच्या क्वार्टर फायनलमध्येही मजल मारू शकत नाही, अशी चर्चा वर्ल्डकप सुरू होण्याआधी होती. ...
अनेक बळी यानंतर लोकमतने नवीन पूल बांधणीकरीत बातम्यांच्या माध्यमातून अनेक वेळा केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येऊन पूल बांधणीचे काम मार्गी लागले आहे. ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेचा ५ वे अंदाजपत्रक सोमवारी महासभेत सादर झाले. परंतु विरोधकांनी त्याचा अभ्यास करण्यासाठी अवधी मागीतल्यामुळे तो पुढील सभेत मंजूर करण्यात येणार आहे. ...
तांत्रिक बाबींमुळे प्रलंबित राहिलेल्या अर्जदारांच्या पासपोर्टची प्रकरणे आता एकाच दिवसात मार्गी लावण्याचा अनोखा उपक्रम ठाणे पासपोर्ट कार्यालयाने हाती घेतला आहे. ...