मार्च महिन्यातच रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पेण तालुक्यात मुबलक पाणी आहे, मात्र नियोजनाअभावी ४२ गावांना पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. ...
नवी मुंबई : उरणमधील आयओटीएल कंपनीच्या भूमिगत पाइपमधून नाफ्ता चोरणार्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लिटर नाफ्त्यासह ३६ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. कंपनीपासून ५०० मीटरवरच अनेक वर्षांपासून नाफ्ता चोरीचा हा प्रक ...
नामदेव मोरे, नवी मुंबई : महापालिकेच्या २० वर्षांच्या वाटचालीमध्ये महापौर पदावर नाईक परिवाराचाच वरचष्मा राहिला आहे. १२ वर्षे परिवारातील चार सदस्यांनी महापौर होण्याचा मान मिळविला आहे. उर्वरित आठ वर्षांत पाच जणांना संधी मिळाली असून, त्यामध्ये चार महिला ...
अनिता अडवाणी यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीतून रिंकी खन्ना यांचे नाव वगळण्याचे आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने अडवाणी यांना दिले़ ...
हत्येला एक महिना उलटूनही सरकारकडून केवळ थातूरमातूर उत्तरे मिळत असून, तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप पानसरे कुटुंबीयांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर केला. ...