राज्यातील सर्व वाहनांना येत्या १५ एप्रिलपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात येतील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. ...
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली. स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज चारवेळा तहकूब करावे लागले. ...
भाजपाच्या आमदारांची नावे घेऊन त्यांच्या मतदारसंघातील कोणकोणत्या प्रकल्पाकरिता तरतूद नाही याची जंत्री वाचून दाखवायला सुरुवात केली. आपले सरकार असताना कशी रक्कम दिली याचे दाखले दिले. ...
‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतीनिमित्त ‘लोकमत’ संखी मंचतर्फे ‘भजन संध्या’चे आयोजन करण्यात आले. ...
पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात डायलेसिसच्या रुग्णाला चक्क टीबी रुग्णाची फाईल देऊन पाठवण्यात आले. हा धक्कादायक प्रकार हॉस्पिटलच्या लक्षात आल्याने पुढचा अनर्थ टळला. ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढत असलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवार, २३ मार्चला स्वाइनचे फक्त १६ रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत, ...
वर्षातील ३६५ दिवस राज्यातील दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत या निर्णयाची अंमलबजावणी करताना प्रशासनाची मात्र पुरती दमछाक उडणार आहे. ...