कोकणकिनारपट्टीसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील मच्छीमार, कोळीवाडे, मूळ गावठाणे आणि सीआरझेड क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. ...
MNS watch at Toll Plaza: टोल नाक्यांविरोधात आवाज उठवूनही बंद होत नसल्याने, त्याठिकाणावरून नेहमी किती वाहनांची वर्दळ होते हे मोजण्यासाठी मनसेतर्फे वाशी व ऐरोली टोलनाक्यावर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ...
नवी मुंबईमधील तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, गणपतीपाडा, आंबेडकरनगर, गणेशनगर, हनुमान नगर, महानगरपालिका प्रभाग ४८, ६८, ६९, ७०, ७१ व ७३ मध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...