निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षाने पाणी प्रश्नावर आंदोलन सुरु केले आहे. मात्र वास्तविक परिस्थिती वेगळीच आहे. विरोधकांनी पाणी प्रश्नांवर सामंजस्याचे ...
लाभार्थ्यांना निधी न मिळाल्याने शौचालयाची कामे रखडली’ याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत प्रशासनाने १ कोटी ४४ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ...
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार, उरण तालुक्यातील करंजा परिसरातील १ हजार ६३० मच्छीमार कुटुंबांना एकूण ९५ कोटी १९ लाख २० हजार रुपयांची नुकसानभरपाई ...
महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील रसायनमिश्रित पाण्यावर सामायिक सांडपाणी केंद्रात प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी मंगळवारी रात्री ...
रोहा तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे पानिपत झाल्याचे निकालावरुन दिसून येत आहे. प्रतिष्ठेच्या निडीतर्फे अष्टमी ग्रामपंचायतीमध्ये ...
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे निकाल जाहिर झाले असून या दोन्ही निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. ...