Navi Mumbai (Marathi News) सध्या वसई-विरार भागातील समुद्रकिनारे गजबजले आहेत. मागील चार दिवसात चांगला व्यवसाय झाल्याने रिसोर्ट मालक सुखावले असून स्थानिकांनाही रोजगार ...
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावपाडे दुर्गम डोंगरउतारावर व माथ्यावर वसलेली आहेत. त्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानानुसार मातीचे बंधारे ...
परिवहनचे चाक आजही खोलात रुतले असून कर्मचाऱ्यांची तब्बल १२५ कोटींची देणी थकीत आहेत. असे असताना कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्याऐवजी आता ...
शहरातील वेताळपाडा, चव्हाण कॉलनीमधील घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात जाब विचारण्यास गेलेल्या महिलांना शांत करणाऱ्या महिला पोलिसाला मारहाण ...
सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन करूनही चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याचे ...
येथील टिळकनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या वसंतोत्सव-२०१५’ या संगीत महोत्सवाची सांगता रविवारी झाली. ...
कर्जत तालुक्यातील ओलमण गावामध्ये तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र तेथील नळपाणी योजनेची दुरुस्ती करण्यास स्थानिक ग्रामस्थ ...
तालुक्यातील खोपोली -पेण राज्यमार्गावर सुरू असलेल्या विद्युत वाहक तारा टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बेसुमार वृक्षांच्या फांद्या तोडण्यात आल्या ...
महाड औद्योगिक वसाहतीमधील एम्बायो कारखान्यातील लक्ष्मण पवार या कामगाराचे रविवारी हृदयविकाराने निधन झाल्याच्या घटनेने सोमवारी औद्योगिक ...
खालापूर तालुक्यात चौकमधील राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आपल्याच मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे ...