Navi Mumbai (Marathi News) गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर यंदा सर्वपक्षीय सहकार पॅनलने सर्वाधिक जागा जिंकून ...
जिल्हा परिषदेसाठी पहिल्यांदाच दहा विषय समितीसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये ९९ सदस्यांची निवड करण्यात आली. या ...
वालीव-धुमाळमधील शुभम इंडस्ट्रीजला गुरुवारी लागलेल्या आगीत आठ गाळे खाक झाले. अग्निशमन दल तसेच नागरिकांच्या सहकार्याने आगीवर ...
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत नेपाळमध्ये देवदर्शन आणि पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले जाते. मात्र विनाशकारी भूकंपामुळे जिल्ह्यातील ...
रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ...
तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या घोन्सा येथील आयुर्वेदिक दवाखान्याची निम्मी वास्तू जमीनदोस्त झाली आहे़ ... ...
वाकण-पाली मार्ग गेली कित्येक वर्षे खड्डेमय अवस्थेत होता. ठेकेदाराकडून केवळ माती आणि खडीने हे खड्डे भरले जायचे. मात्र यंदा पाली सार्वजनिक ...
महाड तालुक्यातील बिरवाडी आणि परिसरात विद्युत तारा तुटण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ...
अल्पदरात भूखंड पदरात पाडून घेतल्यानंतर शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या नवी मुंबईतील शिक्षण संस्था पुन्हा एकदा सिडकोच्या रडारवर आल्या आहेत. ...
भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आली नसल्यामुळे आपणास सत्ता मिळाली नाही. त्यांनी याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करून शिवसेना नेत्यांनी पराभवाचे खापर भाजपावर फोडले. ...