स्वयंचलित दरवाजात तांत्रिक बिघाड झाला असून २१ मेपासून दरवाजा बंद होत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याकडे खुद्द पश्चिम रेल्वे प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. ...
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असणाऱ्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) भविष्यातील व्यापाराच्या दृष्टीने सर्वच सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील ...
डहाणू तालुक्यातील चिखले गावाच्या दलित वस्तीतील पाणीप्रश्न सध्या गाजतो आहे. जलस्त्रोतांना पाणी आहे, मात्र गाळ न उपसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी मिळत आहे. ...