मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने तलाव क्षेत्रात अद्याप जोर धरलेला नाही़ परंतु गतवर्षीच्या तुलनेत सध्या तलावांमध्ये जादा जलसाठा असल्याचा दिलासा पालिकेने ...
भांंडुप, मुलुंड स्थानकांचा भविष्यात होणारा विकास रखडला असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने या स्थानकांचा विकास करण्यास असमर्थता दर्शविली आहे. ...
पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले नवे आयुक्त प्रभात रंजन यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. मावळते आयुक्त के. एल. प्रसाद यांनी राजीनामा ...
विनोद तावडे : नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा ...
लोकांच्या हाताला रोजगार शिवाय लाभार्थ्याला सिंंचन विहीरीचा लाभ मिळुन त्याचीही शेतीही सुजलाम सुफलाम करण्याच्या शासनाच्या उदात्त हे ...
मतदानाच्या प्रचाराचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. प्रत्येक राजकीय पक्षाने दिवसभर जोरदार प्रचार केला. सायंकाळी ५ वा. प्रचाराची रणधुमाळी थांबली ...
जव्हार शहराला वाढत्या नागरिकरणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. १९६२ साली बांधलेला शहराला पाणीपुरवठा ...
तालुक्यातील देवळी-ठुणावे या रस्त्याचे काम न करताच कर्मचाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून ३० लाख रु. काढल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जि.प. ...
गुरुवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी शॉर्टसर्किट झाले, ...
येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्गादरम्यानची वाहतूककोंडी सोडविण्याच्या उद्देशाने पालिकेने प्रस्तावित केलेल्या ६ उड्डाणपुलांऐवजी थेट भार्इंदर ...