तांबडी गावाजवळील जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह अलिबाग येथील बांधकाम व्यावसायिक व भाजपा कार्यकर्ते कांतीलाल जैन यांचाच असल्याचे सिद्ध झाले आहे ...
गेल्या दोन अडीच वर्षापासून ठप्प झालेल्या साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटपास सिडकोला पुन्हा मुहर्त मिळाला आहे. शुक्रवारी द्रोणागिरी विभागातील ४१ भूखंडांची ...
सिडकोने बांधलेल्या हेटवणे धरणातून पेण तालुक्यातील ८४ गावांना तिन महिन्यांपापासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा ...
रायगड जिल्ह्यातील खाडीकिनाऱ्याच्या संरक्षणाचे काम करणाऱ्या मॅनग्रोव्हज्चे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्ह्यात तब्बल १३६३ हेक्टरवर मॅनग्रोव्हज् असले तरी अद्याप ...
सणासुदीच्या दिवसात मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या गाठीभेटीत चार घास जरा जास्तच खाल्ले जातात. बदलती जीवनशैली, बैठे काम तसेच व्यायामाच्या अभावामुळे तेल, तुपाचे पदार्थ ...
पालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रूग्णालयामध्ये ३०० बेडची क्षमता असताना दोन महिन्यांपासून सरासरी ४२५ रूग्ण भरती होवू लागले आहेत. रक्ततपासणीसाठी फक्त १८ तज्ज्ञ कर्मचारी ...
घरफोडीच्या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास करून गुन्हेगाराला अटक केल्याप्रकरणी पोलीस महासंचालकांकडून नेरूळ पोलिसांना गौरवण्यात आले आहे. नेरूळ पोलीस ठाणे हद्दीत ...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील रेशन दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात खडे व माती असून त्याचा ...