राज्यातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नाशिक आणि नागपूर या पाच प्रमुख शहरांत मद्यपार्ट्यांचे पेव फुटल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबर २०१५मध्ये पाच शहरांत मद्याचा समावेश असलेल्या ...
सिडकोमध्ये विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने मागील ३ ते ४ वर्षांपासून काम करीत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायदा व इतर लागू शासकीय भत्त्त्यानुसार वेतन ...
तालुक्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी काशिद बीचवर होते, तसेच बीचवर शेकडो वाहनांची वर्दळ असते. काशिद बीचजवळील तलवारवाडी वळणावर कठडे नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे ...
गोरगरीब आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकारने सुरू केलेली ठक्कर बाप्पा योजना गेल्या ३ ते ४ वर्षांत कल्याण तालुक्यात राबविण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे ...