लोकशाही दिनात ६ जुलै २०१५ ला महाड तालुक्यातील खर्डी गावातील महाड कृषी अधिकारी आणि वनराई संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पाणलोट विकासकामांतील २५ लाख ...
रायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील पाच हजार एनएसएस विद्यार्थ्यांची फौज या महत्त्वाकांक्षी मिशनमध्ये ...
वाशी ते उरण या मार्गातील प्रवासीसंख्या तसेच यातून होणाऱ्या फायद्यामुळे या मार्गावर नवी मुंबई महानरपालिका परिवहन उपक्रमाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे ...
पुणेनंतर राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळख जपणाऱ्या डोंबिवली शहरातील एका इमारतीत चड्डी-बनियान टोळीने घरफोडी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे ...
मुंबई शहर व उपनगरात धावणाऱ्या लोकलचा प्रवास हा धोकादायक जरी मानला जात असला तरी काही प्रमाणात रेल्वेच्या दुर्लक्षामुळे तर काही प्रवाशांच्या चुकांमुळे तो धोकादायक होत ...