आशीया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी बाजारसमितीचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. गिरणी कामगारांनंतर एकमेव संघटीत मराठी कामगार अशी ओळख असणाऱ्या २५ हजार माथाडींवर ...
वाशीमधील धोकादायक इमारतींमध्ये १२ हजार नागरिक तीन दशके जीव मुठीत घेवून जगत आहेत. पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असताना आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी ...
महिलेच्या खोट्या तक्रारीवरून पतीला अडकवण्याचा प्रयत्न कोपरखैरणे पोलीस करीत असल्याचा आरोप गुन्ह्यात अटक असलेल्या व्यक्तीच्या पत्नीने केला आहे. शिवाय पतीच्या ...
दिघा येथे अतिक्रमणामुळे आठ वर्षे ठाणे-बेलापूर रोडचे रूंदीकरण रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर आठ दिवसांत अतिक्रमण हटवून काँक्रीटीकरणाचे काम ...
विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून निकालानंतर महिन्याभरानंतर फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ९ जुलैपासून या परीक्षेला सुरुवात होत आहे. ...
गतिमंद मुलाची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याचा प्रकार सीबीडी येथे घडला. ते वजन मापे विभागाचे निरीक्षक असून, एक महिन्यापूर्वीच बदली होऊन आले होते. ...
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत खड्डे युद्ध रंगले आहे़ शह देणाऱ्या मित्रपक्षाला गाफिल ठेवून शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाची पाहणी ...
त्येक निवडणुकीला जनजागृती करुनही मतदान सरासरी ५० टक्केच आहे़ तसेच मतदारांची संख्याही दहा लाखांनी घटली असल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत तरुण मतदारांना आकर्षित ...
थेट पणन व एकाच ठिकाणी बाजार फी घेण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसणार आहे. ३० ते ४० टक्के महसूल बुडणार आहे. बाजार समितीचा ...