व्यापाऱ्यांनी संप मागे घेताच एपीएमसीमध्ये आवक प्रचंड वाढली आहे. ५५० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी आल्याने मार्केटमध्ये चक्काजामची स्थिती झाली होती ...
रायगड पोलीस मुख्यालयात ११ ते १३ जुलै रोजी झालेल्या कोकण परिक्षेत्रीय चौदाव्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात वेगवेगळ्या सहा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ...
कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालयासह अनेक महत्त्वाच्या शासकीय इमारतींना गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. इमारतींची दुरुस्ती करण्याऐवजी कार्यालयांवर ...
मुंबईकडे जाणाऱ्या एका बोटीत तारपूरच्या किनारपट्टीलगत पाणी शिरून चार खलाशी संकटात सापडल्याची माहिती घिवलीच्या मच्छीमारांनी तारापूर पोलिसांना काळविल्यानंत ...
गेल्या काही वर्षांमध्ये सायकल प्रेमींची संख्या पुन्हा वाढीस लागली आहे. शहरांमधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून सायकलकडे पाहिले जात आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सायकलवरून ...
गेले वर्षभर पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर खुशखबर आहे़ मुसळधार पावसामुळे तलावांतील पाण्याची पातळी दररोज वाढत आहे़ गतवर्षीच्या तुलनेही तलावांमध्ये दुप्पट जलसाठा आहे ...
सोमवारपासून सुरू असलेला भाजी व्यापाऱ्यांचा संप अखेर बुधवारी सायंकाळी मिटला असला, तरीही शहर आणि उपनगरातील मंडईमधील भाज्यांचे भाव गगनाला भिडलेलेच आहेत. ...