मुंबईतील ९७२ घरांसाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बुधवारी यशस्वीरित्या सोडत काढल्यानंतर आता पुढील वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यांत सुमारे ३ हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाने जाहीर ...
घर असावे घरासारखे’ असे स्वप्न घेऊन किंवा ‘कुणी घर देता का घर?’ या चिंतेतून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या १ लाख ३६ हजार ५७७ जणांपैकी ९७२ जणांचे मुंबईतील घरांचे स्वप्न बुधवारी साकार ...
स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचाच प्रकार असल्याचा प्रत्यय सर्वत्र दिसून येत आहे. या मिशनला जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही ...
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रवास सध्या ‘असुरक्षित’ होत चालला आहे. प्रवासात महिला प्रवाशांची अनेक प्रकारे ‘छळवणूक’ होते ...