वीस वर्षे करवाढ न करण्याच्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या घोषणेला प्रशासनाने तिलांजली दिली आहे. पाणी बिल वाढीचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ...
अनधिकृत इमारतीमधील घरे विकून सर्वसामान्यांच्या फसवणुकीत वाढ होत आहे. मोकळे भूखंड हडप करून त्यावर अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत. अशा प्रकारांमध्ये ...
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. निवडणुका शांततेत पार पडाव्या, याकरिता ...
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत शिकवत असताना फोनवर बोलू नये, असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र तरीही नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एका शिक्षकाचे पनवेल ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बहुजन, कष्टकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवले आहे. त्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्याविरोधात वैयक्तिक ...
वाशी गावातील भारत सेवाश्रम संघाच्या वतीने गेली २९ वर्षे देशभरातील कॅन्सरग्रस्त रुग्ण अत्यल्प खर्चात उपचार, आर्थिक सहाय्य, शिक्षण, रोजगाराची संधी उपलब्ध ...