जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Navi Mumbai (Marathi News) पालिकेने धोकादायक घोषित केल्यानंतरही वाशीतील ईएसआयसी वसाहतीमधील कामगारांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे. ...
मुंबई दौऱ्यावर आलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर्स उतरवून, शिवसेनेने पहारेकऱ्यांचा रोष ओढावून घेतला आहे ...
दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात विविध सवलतींसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव ...
दहावीनंतर अकरावी आणि बारावी हेच पर्याय नसून, वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या संधी मिळवून देणारे डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस आज वेगवेगळ्या संस्थांतर्फे चालवले जातात ...
देशातील १ कोटी ८० हजार नागरिक आर्थरायटीस म्हणजे संधीवाताने ग्रस्त आहेत. यापैकी काहींचे वय २५हूनही कमी आहे, तर महिलांमध्ये या व्याधीचे प्रमाण वाढत ...
मुंबईसह राज्यातील विद्यापीठांमध्ये सध्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विद्यापीठ कायदा पारित झाल्यानंतर विद्यापीठात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे ...
मान्सून एखाद्या ठिकाणी दाखल झाला, म्हणजे संबंधित ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील, असे नसते. मान्सून दाखल झालेल्या ठिकाणी तो अॅक्टिव्ह झाल्यानंतरही अनुकूल ...
मुंबईच्या जे. जे. रुग्णालय प्रशासनाने कॉट आणि डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देऊन, तलासरीतील गंभीर जखमीला परत ...
उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकारी विजया जाधव, नायब तहसीलदार विकास पवार आणि शिपाई ...
पुण्याच्या नरेंद्र कुलकर्णी यांचा खून करणाऱ्या पुण्यातीलच सहा जणांना अटक करण्यात खालापूर पोलिसांना यश आले आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा खून ...