शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

सुशिक्षितच नाही, सुसंस्कृत झाले पाहिजे - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 23:43 IST

माझी सद्गुरू वामनराव पै यांच्याशी भेट एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी झाली.

नवी मुंबई : दिव्यस्मरण महोत्सव प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, समाजाने फक्त सुशिक्षित होऊन उपयोगी नाही तर सुसंस्कृतही झाले पाहिजे. माझी सद्गुरू वामनराव पै यांच्याशी भेट एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी झाली. त्यांचा प्रत्येक शब्द हृदयात साठविण्यासारखा होता. ज्या गोष्टींची जिज्ञासा होती त्याचे समाधान विचार ऐकून झाले, असे मतही त्यांनी व्यक्त केले.वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या, अशी जीवनविद्या मिशनची सद्गुरू वामनराव पै यांनी व्याख्या केली आहे. विचारांना विवेकाची जोड देण्याचे काम जीवनविद्या मिशनच्या वतीने सुरू असून, समाजाने विज्ञानाची कास धरून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमणा करावी, असे आवाहन प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै यांनी घणसोलीमध्ये केले आहे.सद्गुरू वामनराव पै यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त घणसोलीमध्ये ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान दिव्यस्मरण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी प्रल्हाद पै, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. पै यांनी ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात आणि राष्ट्रहितात’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सद्गुरूंनी समाजाला वास्तववादाकडे नेले. आदर्शवाद व दैववादाकडे नेले नाही. प्रयत्नाचे महत्त्व पटवून दिले. विकासवादाचा मार्ग दाखविला. विचारांची आणि विज्ञानाची कास धरून चांगले शिक्षण दिले. सद्गुरूंनी जगाला दोन संकल्प दिले. जग सुखी व्हावे, राष्ट्र सर्वांगाने प्रगतिपथावर जावे, असे व्हिजन दिल्याचे सांगितले. या वेळी सुरेश हावरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी