शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अटल सेतुमुळे तिसऱ्या मुंबईसह नैना, रायगड-पुणे-गोवा येणार अधिक नजीक, रिअल इस्टेटला सुगीचे दिवस

By नारायण जाधव | Updated: January 13, 2024 19:07 IST

अलिबाग परिसराचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे.

नवी मुंबई: न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतूमुळे केवळ मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरेच जवळ येणार नसून सिडको आणि एममएआरडीएने प्रस्तावित केलेल्या तिसऱ्या नवी मुंबईसह सिडकोचे नैना क्षेत्र आणि पुणे, रायगड जिल्ह्यासह कोकण आणि गोवा मुंबईच्या अधिक जवळ येणार आहे. हा सागरी सेतू प्रस्तावित विरार-अलिबाग कॉरिडॉर, कोकण ग्रीनफील्ड हायवेसह विद्यमान मुंबई-गोवा, मुंबई- पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गास चिर्ले येथूनच जोडला आहे. याशिवाय कोकण ग्रीनफील्ड हायवेचाच एक भाग असलेला रेवस ते करंजा या धरमतर खाडीवरील सागरी सेतूची निविदा प्रक्रिया रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच सुरू आहे. ते करंजा या धरमतर खाडीवरील सागरी सेतूमुळे अलिबाग ते मुंबईचे अंतर अवघ्या ४० मिनिटांवर येणार आहे. यामुळे अलिबाग परिसराचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे.

तिसरी मुंबई, ग्रोथ सेंटरला होणार लाभन्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतूच्या परिघात सिडकोने पूर्वी खोपटा नवनगर शहर प्रस्तावित केले होते. मात्र, या खोपटा नवनगरसह एमएमआरडीएने नैना क्षेत्रातील काही गावे मिळून तिसरी मुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे, तर एमएमआरडीएने पेणनजीक ऑरेंज सिटी नावाचे ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. याशिवाय पनेवल-पेण-अलिबाग-कर्जत पट्ट्यात अनेक खासगी विकासकांच्या टाऊनशिप आकार घेत आहेत. 

मुंबई, नवी मुंबईच्या तुलनेत या भागात घरे स्वस्त असल्याने या सागरी सेतूमुळे तेथील रहिवासी, उद्योजकांची मुंबईची कनेक्टिव्हिटी अधिक जवळ येणार आहे. श्रीवर्धन-म्हसळा-रोहा परिसरातील प्रस्तावित औद्योगिकनगरीस त्याचा लाभ होणार आहे. कोकण-गोवा दोन तासाने अंतर कमी होणार आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉर, कोकण ग्रीनफील्ड हायवेसह विद्यमान मुंबई-गोवा, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गास चिर्ले येथूनच जोडला जाणार आहे. सध्या चिर्ले जंक्शनचे काम जोमात सुरू आहे. यामुळे नैना, रायगड-पुणे-गोवाचे मुंबईमधील अंतर किमान दोन तासांनी कमी होऊन हा पट्टाही मुंबईच्या अधिक नजीक येणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईsewri nhava shevaशिवडी - न्हावा शेवा अटल सेतू