शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माझं अन् मुंडेसाहेबांच नात जिल्ह्याला माहितीय, सर्वसामान्यांसाठी मी चालवतोय संघर्षाचा वारसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 02:52 IST

धनंजय मुंडे : गोपीनाथ मुंडेंसोबतच्या आठवणींनाही दिला उजाळा

नवी मुंबई : गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत माझे नाते काय आहे ते बीड जिल्ह्याला माहिती आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा वारसा पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

नेरूळमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यात मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास पहिले निमंत्रण मला दिले जाते हे माझे भाग्य आहे. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. २२ वर्षे त्यांनी केलेला संघर्ष जवळून पाहिला आहे. संघर्षाचा तो वारसा चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी राज्याच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. विरोधी पक्षनेता म्हणून चुकीच्या धोरणांवर आवाज उठविण्याचे काम करत आहे. गणेश नाईक व मुंंडे यांच्यात चांगले ऋणानुबंध होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.माजी मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, राजकारणात मतभेद असतात, परंतु व्यक्तिगत जीवनात ऋणानुबंध जपावे लागतात. १९९० मध्ये आमदार झाल्यानंतर शिवसेनेचा गटनेता म्हणून काम करत होतो. गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते होते. ते नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत होते, असे प्रतिपादनही नाईक यांनी यावेळी केले. रामलीला मैदानामध्ये आयोजित कार्यक्रमास महापौर जयवंत सुतार, सूरज पाटील, गिरीश म्हात्रे, प्रदीप गवस, काकासाहेब खाडे उपस्थित होते.आमचे कुटुंब ऊसतोड मजुराचे सामान्य कुटुंब आहे. कष्टकरी व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वडील गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी आयुष्यभर झिजले, परंतु आम्हाला बाजूला केल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDhananjay Mundeधनंजय मुंडे