शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
3
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
4
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
5
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
6
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
7
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
8
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
9
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
10
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
11
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
12
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
13
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
14
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
15
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
16
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
17
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
18
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
19
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
20
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!

गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 10:36 IST

प्रलंबित प्रश्न पालिका प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी वाशीतील सिडको ऑडिटोरिअममध्ये आयाेजित बैठकीत नाईक यांनी नगरविकास खात्यावर टीका केली.

नवी मुंबई : बारवी धरणातून नवी मुंबईकरांना मिळणे अपेक्षित असलेले ४० एमएलडी पाणी गेल्या सुमारे साडेपाच वर्षांपासून मिळालेले नाही, ते चोरले आहे. कोविड काळातही नवी मुंबईकरांच्या हक्काच्या ऑक्सिजन आणि औषधांची चोरी केली गेली. यास नगरविकास खाते जबाबदार आहे, असा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी वाशीत केला. नवी मुंबईकरांना हक्काचे पाणी मिळाले नाहीतर पालिका निवडणुकीत पाणीचोर, गॅसचोर, औषधचोर, भूखंडचोर अशी उपाधी लावून प्रचार करण्यात येईल, असा इशारा नाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून दिला आहे. 

प्रलंबित प्रश्न पालिका प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी वाशीतील सिडको ऑडिटोरिअममध्ये आयाेजित बैठकीत नाईक यांनी नगरविकास खात्यावर टीका केली. यावेळी पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी खा. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे आदी उपस्थित होते. 

‘ती’ १४ गावे वगळणार१४ गावांचा समावेश नवी मुंबईत केल्याने पालिकेला सहा हजार कोटींचा भुर्दंड पडणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकीची घोषणा झाल्याने गावे वगळता येणार नाहीत; परंतु निवडणूक झाल्यावर ती वगळणार असल्याचे नाईक म्हणाले. 

गणेश नाईक यांनी घेतलेल्या बैठकीबाबत बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्या मतदारसंघात बैठक घेऊनही आमदार म्हणून मला काहीच माहीत नव्हते.  चोर कोण आहे, ये सब जनता जानती है, असे म्हात्रे म्हणाल्या. यापुढे मतदारसंघात कोणी लुडबुड केली तर ते सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGanesh Naikगणेश नाईकNavi Mumbaiनवी मुंबई