शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

CoronaVirus News : नवी मुंबईत ३२१ रुग्ण वाढले, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 4:46 AM

शहरात तिघांचा मृत्यू झाला असून ८५ जण बरे झाले

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये बुधवारी तब्बल ३२१ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या ५३९३ झाली आहे. शहरात तिघांचा मृत्यू झाला असून ८५ जण बरे झाले. शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. बुधवारी ऐरोलीत ८२, नेरूळमध्ये ५१, बेलापूरमध्ये ३३, कोपरखैरणेत ४१, वाशीत २५, घणसोलीत ५४, तुर्भेमध्ये १६ व दिघामध्ये १९ जणांचा समावेश आहे. पहिल्यांदाच एका दिवशी त्रिशतक झाले असून शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात तिघांचा मृत्यू झाला असून ८४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ३०८६ रुग्ण बरे झाले आहेत. २१२७ जणांवर उपचार सुरू असून अद्याप ८२४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.>रायगड जिल्ह्यात १४२ रुग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात २४ तासांत तब्बल १४२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या २७४६ वर पोहोचलीआहे. दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण १८३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बुधवारी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ९५, पनवेल ग्रामीणमध्ये २७, उरण १०, कर्जत, पेण, मुरुड प्रत्येकी १, खालापूर ४, रोहा ३ असे एकूण १४२ रु ग्ण आढळून आले. सद्य:स्थितीत ७९४ पॉझिटिव्हरु ग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस