शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 06:38 IST

सिग्नल तोडल्याने दुर्घटना 

नवी मुंबई : सिग्नल तोडून रस्ता ओलांडणाऱ्या रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा अपघात झाल्याची घटना पामबीच मार्गावर घडली. यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला असून इतर पाचजण जखमी झाले आहेत. अपघातावेळी कार प्रचंड वेगात असल्याने त्यावर नियंत्रण न मिळवता आल्याने कार पाच ते सातवेळा उलटून विरुद्ध दिशेच्या मार्गावर आदळली.पामबीच मार्गावर अक्षर चौकात रविवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. वाशीकडून सीबीडीकडे जाणारी भरधाव कार अक्षर चौकात सिग्नल ओलांडत होती. त्यावेळी सिग्नल लागलेला असतानाही सिग्नल तोडून एक रिक्षा रस्ता ओलांडत होती. अचानक समोर आलेल्या रिक्षाला धडक टाळण्यासाठी कार चालकाने कार वळवली. मात्र कार अधिक वेगात असल्याने कारवर नियंत्रण मिळवता न आल्याने कारची रिक्षाला धडक बसली. त्यानंतर कार पाच ते सात वेळा उलटून घेऊन दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन आदळली. यावेळी कारमध्ये चालकासह चार व्यक्ती होत्या असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यापैकी दोघेजण कार उलटत असतानाच कारमधून पडून जखमी झाले. अपघातामध्ये कार चालकाचा कारमध्येच चेंगरून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेमुळे पामबीच मार्गावरील बेशिस्त वाहतूक पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. तर अक्षर चौकात सातत्याने अपघात होत असल्याने त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते समीर बागवान यांनी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई