शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

कोरोनाची भीती : मुंबईहून 1600 किमीची पायपीट करत घरी पोहोचला मुलगा, पण आईने दरवाजा उघडलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 11:59 IST

मुंबईत काम करणारा एक तरून लॉक डाऊन होताच आपल्या 6 मित्रासह पायपीट करत घरी गेला. मात्र तो घरी पोहोचल्यानंतर कोरोनाच्या भीतीने ना आईने दरवाजा उघडला, ना भाऊ आणि वहिणीने. जवळपास 1600 किमीची पायपीट केल्याने या तरुणाची प्रकृतीही खालावली होती.

ठळक मुद्दे1600 किमीची पायपीट केल्याने या तरुणाची प्रकृतीही खालावली होती. लॉकडाऊनची घोषणा होताच अशोक 14 दिवसांपूर्वी आपल्या 6 मित्रासह मुंईहून निघाला होताअशोकला 14 दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे

वाराणसी : कोरोना व्हायरस आता नात्यांमधील जिव्हाळ्याचीही जाणीव करून देऊ लागला आहे. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातीलवाराणसीत घडला. मुंबईत काम करणारा एक तरून लॉक डाऊन होताच आपल्या 6 मित्रासह पायपीट करत घरी गेला. मात्र तो घरी पोहोचल्यानंतर कोरोनाच्या भीतीने ना आईने दरवाजा उघडला, ना भाऊ आणि वहिणीने. जवळपास 1600 किमीची पायपीट केल्याने या तरुणाची प्रकृतीही खालावली होती. अखेर पोलिसांनी रात्री उशिरा त्याला मैदागिन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल कले. आता त्याची प्रकृती ठीक. खरे तर हा तरूण तपासणी करूनच घरी परतला होता आणि त्याला 14 दिवस क्वारंटाईन राहण्यासही सांगण्यात आले होते. अशोक केसरी, असे या तरूणाचे नाव आहे. तो मुळचा वाराणसी येथील असून सेंट्रल मुंबईतील नागपाडा येथे एका हॉटेलवर तो काम करत होता. 

लॉकडाऊनची घोषणा होताच अशोक 14 दिवसांपूर्वी आपल्या मित्रासह मुंईहून निघाला होता. रविवारी सकाळी तो रेल्वे पटरीच्या मार्गाने येथील स्टेशनवर पोहोचला. येथूनच घरच्यांना फोन करून आपण आल्याची माहिती दिली होती. यावेळी त्याने आपल्या सोबत आलेल्या 6 मित्रांसंदर्भातही सांगितले होते. ते पं. दीनदयालनगर आणि रामनगर भागातील आहेत. हे सात जण मुंबईहून आल्याचे समजताच घरच्यांनी शेजारच्यांना याची कल्पना दिली. यामुळे संपूर्ण परिसरात गोंधलाचे वातावरण निर्माण झाले. अशोक तपासणीसाठी बराचवेळ फिरत होता.  अखेर त्याला पं. दीनदयाल उपाध्याय जिल्हा रुग्णालयात तपाणी होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर तो तेथे गेला. 

अशोक म्हणाला, तपासणीनंतर आपल्याला 14 दिवस घरातच एकांतवासात राहण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर मी घरी पोहोचलो, मात्र आई आणि वहिणींनी दरवाजा उघडला नाही. अशोकला मुंबईतच कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशे त्यांना वाटते. 

मित्रांनाही तपासणी करण्यची सूचना -यासंदर्भात बोलताना, संबंधित पोलीस ठाण्यातील निरीक्षक महेश पांडेय म्हणाले, रुग्णालयातीन तपासणी करून तो घरी पोहोचला होता. मात्र, घरच्यांनी त्याला घरात घेण्यास नकार दिला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, थकवा आल्याने त्याची प्रकृती खालावली असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यात कोरोनाचे कुठलेही लक्षण नाही. त्याच्या कुटुंबीयांनी ऐकले नाही तर त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. अशोकच्या मित्रांनाही तपासणी करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसीPoliceपोलिसIndiaभारत