शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

तुम्ही निसर्गाला छळले, आता तो तुम्हाला छळतोय! गेल्या ९ महिन्यांत २३५ दिवस हवामान राहिले ‘गंभीर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 06:01 IST

Weather : या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (२७३ दिवस) भारतात जवळजवळ दररोज अत्यंत तीव्र हवामानाच्या घटना घडल्या, ज्यामध्ये जवळपास ३,००० लोकांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (२७३ दिवस) भारतात जवळजवळ दररोज अत्यंत तीव्र हवामानाच्या घटना घडल्या, ज्यामध्ये जवळपास ३,००० लोकांचा मृत्यू झाला. एनजीओ सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) ने २०२३ मध्ये हवामानाच्या अत्यंत तीव्र परिस्थितीवर जारी केलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२३ पर्यंत सुमारे ८६ टक्के दिवसांमध्ये (२३५ दिवस) हवामानाची स्थिती अत्यंत तीव्र होती. म्हणजेच प्रचंड थंडी, प्रचंड उष्णता आणि अतिपाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा अशी परिस्थिती निर्माण झाली. 

हिवाळा नेहमीपेक्षा जास्त उष्णया वर्षीच्या हिवाळ्यात तापमानाशी संबंधित आकडेवारी पाहिल्यास, जानेवारी महिना सरासरीपेक्षा किंचित गरम होता, तर फेब्रुवारी २०२३ मध्ये तापमान सामान्यापेक्षा खूप जास्त नोंदवले गेले. १२२ वर्षांतील फेब्रुवारी हा सर्वांत उष्ण होता. फेब्रुवारीचे सरासरी तापमान सामान्यापेक्षा १.३६ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले. उत्तर-पश्चिम भारतात तापमान सरासरीपेक्षा २.७८ अंश जास्त होते.

पुढील वर्षीही पूर, आगीची संकटे...संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेने गुरुवारी सांगितले की २०२३ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले आहे आणि चिंताजनक ट्रेंड भविष्यात पूर, जंगलातील आग, हिमनदी वितळणे आणि अति उष्णतेमध्ये वाढ सूचित करतात. सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे.

टॅग्स :weatherहवामानNatureनिसर्गIndiaभारत