शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

तुम्ही निसर्गाला छळले, आता तो तुम्हाला छळतोय! गेल्या ९ महिन्यांत २३५ दिवस हवामान राहिले ‘गंभीर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 06:01 IST

Weather : या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (२७३ दिवस) भारतात जवळजवळ दररोज अत्यंत तीव्र हवामानाच्या घटना घडल्या, ज्यामध्ये जवळपास ३,००० लोकांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (२७३ दिवस) भारतात जवळजवळ दररोज अत्यंत तीव्र हवामानाच्या घटना घडल्या, ज्यामध्ये जवळपास ३,००० लोकांचा मृत्यू झाला. एनजीओ सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) ने २०२३ मध्ये हवामानाच्या अत्यंत तीव्र परिस्थितीवर जारी केलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२३ पर्यंत सुमारे ८६ टक्के दिवसांमध्ये (२३५ दिवस) हवामानाची स्थिती अत्यंत तीव्र होती. म्हणजेच प्रचंड थंडी, प्रचंड उष्णता आणि अतिपाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा अशी परिस्थिती निर्माण झाली. 

हिवाळा नेहमीपेक्षा जास्त उष्णया वर्षीच्या हिवाळ्यात तापमानाशी संबंधित आकडेवारी पाहिल्यास, जानेवारी महिना सरासरीपेक्षा किंचित गरम होता, तर फेब्रुवारी २०२३ मध्ये तापमान सामान्यापेक्षा खूप जास्त नोंदवले गेले. १२२ वर्षांतील फेब्रुवारी हा सर्वांत उष्ण होता. फेब्रुवारीचे सरासरी तापमान सामान्यापेक्षा १.३६ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले. उत्तर-पश्चिम भारतात तापमान सरासरीपेक्षा २.७८ अंश जास्त होते.

पुढील वर्षीही पूर, आगीची संकटे...संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेने गुरुवारी सांगितले की २०२३ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले आहे आणि चिंताजनक ट्रेंड भविष्यात पूर, जंगलातील आग, हिमनदी वितळणे आणि अति उष्णतेमध्ये वाढ सूचित करतात. सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे.

टॅग्स :weatherहवामानNatureनिसर्गIndiaभारत