शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

तुम्ही निसर्गाला छळले, आता तो तुम्हाला छळतोय! गेल्या ९ महिन्यांत २३५ दिवस हवामान राहिले ‘गंभीर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 06:01 IST

Weather : या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (२७३ दिवस) भारतात जवळजवळ दररोज अत्यंत तीव्र हवामानाच्या घटना घडल्या, ज्यामध्ये जवळपास ३,००० लोकांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (२७३ दिवस) भारतात जवळजवळ दररोज अत्यंत तीव्र हवामानाच्या घटना घडल्या, ज्यामध्ये जवळपास ३,००० लोकांचा मृत्यू झाला. एनजीओ सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) ने २०२३ मध्ये हवामानाच्या अत्यंत तीव्र परिस्थितीवर जारी केलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२३ पर्यंत सुमारे ८६ टक्के दिवसांमध्ये (२३५ दिवस) हवामानाची स्थिती अत्यंत तीव्र होती. म्हणजेच प्रचंड थंडी, प्रचंड उष्णता आणि अतिपाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा अशी परिस्थिती निर्माण झाली. 

हिवाळा नेहमीपेक्षा जास्त उष्णया वर्षीच्या हिवाळ्यात तापमानाशी संबंधित आकडेवारी पाहिल्यास, जानेवारी महिना सरासरीपेक्षा किंचित गरम होता, तर फेब्रुवारी २०२३ मध्ये तापमान सामान्यापेक्षा खूप जास्त नोंदवले गेले. १२२ वर्षांतील फेब्रुवारी हा सर्वांत उष्ण होता. फेब्रुवारीचे सरासरी तापमान सामान्यापेक्षा १.३६ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले. उत्तर-पश्चिम भारतात तापमान सरासरीपेक्षा २.७८ अंश जास्त होते.

पुढील वर्षीही पूर, आगीची संकटे...संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेने गुरुवारी सांगितले की २०२३ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले आहे आणि चिंताजनक ट्रेंड भविष्यात पूर, जंगलातील आग, हिमनदी वितळणे आणि अति उष्णतेमध्ये वाढ सूचित करतात. सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे.

टॅग्स :weatherहवामानNatureनिसर्गIndiaभारत