शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अजून एका ठिकाणाचे नाव बदलणार योगी सरकार, केंद्र सरकारला पाठवला प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 19:52 IST

Uttar Pradsh Yogi Government: यावेळेस योगी सरकार शहराचे नाही तर एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याच्या विचारात आहे.

ठळक मुद्देयापूर्वी योगी सरकारने तीन शहरांची नावे बदलली आहेत.

नवी दिल्ली:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी यापूर्वीच राज्यातील तीन प्रमुख ठिकाणांची नावं बदलली आहेत. योगी सरकारने इलाहाबादचे प्रयागराज, मुगलसरायचे दीनदयाल उपाध्याय नगर आणि फैजाबादचे अयोध्या केले आहे. आता परत एकदा अजून एका ठिकाणाचे नाव बदलले जाणार आहे. पण, यावेळेस शहराचे नाव नाही, तर एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलले जाणार आहे.

रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचा प्रस्तावमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वी अनेकदा जिथे गरज असेल तिथे नाव बदलले जाणार, असे म्हटले आहे. आज झांसी रेल्वे स्टेशन (Jhansi Railway Station) चे नाव बदलून ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला आहे, अशी माहिती योगी सरकारकडून लोकसभेत देण्यात आली आहे.  

ही आहे नाव बदलण्याची प्रक्रियाकेंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय म्हणाले की, झांसी रेल्वे स्टेशनचे नाव ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ करण्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ठरलेल्या प्रक्रियेनुसार, संबंधित संस्थांशी चर्चा करुन त्यांचे मत मागवले जाईल आणि त्यानंतर नाव बदलण्याची पुढील प्रक्रिया सुरू होईल. कोणत्याही ठिकाणाचे नाव बदलण्याची परवानगी रेल्वे मंत्रालय आणि डाक व भारतीय सर्वेक्षण विभागाच्या NOC नंतर गृह मंत्रालयाकडून मिळते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाjhansi-pcझांसी