शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

जगात स्त्रियांचा प्रभाव......जोड

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

या वेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा़डॉ़प्रदिप देशमुख यांनीही आपले यथोचित विचार मांडले़

या वेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा़डॉ़प्रदिप देशमुख यांनीही आपले यथोचित विचार मांडले़
या चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू डॉ़जे़एम़वाघमारे म्हणाले की, कोणताही बदल अगोदर मनात जन्म घेतो व नंतर बाहेर येतो़ विचार, आचार, आहार, वेषभूषा, राहणीमांन यात काळाबरोबर बदल होत असल्याचे आपण पाहतो़ पूर्वी सहावारी साडी, नऊवारी साडी आता साडी मागे पडत आहे़ राहणीमानांबरोबर जीवनातही बदल होत आहेत़ स्वातंत्र्य, समता, न्याय ही जीवनमूल्येही तितकीच महत्वाची आहेत़ पूर्वी स्त्रीला स्वातंत्र्य नव्हते़ ती पुरुषसत्ताक व्यवस्थेत गुलाम मानली जात होती़ बदलत्या जगाबरोबर जीवनही बदलले़ प्रत्येक धर्म, पंथ, संस्था यांचे नियम परस्परापेक्षा वेगळे आहेत असेही दिसून येते़ विवाह हा स्वर्गात होतो म्हणून तो मोडता येत नाही, असे मानले गेले़ प्रत्येक धर्माने विवाहाचे नियम ठरवले असल्याचेही असे त्यांनी सांगितले़
याप्रसंगी प्राचार्य अजय पाटील, प्राचार्य डॉ़राम वाघ, उपकेंद्र संचालक डॉ़ देवेंद्र मिश्रा, प्राचार्य प्रमेला वैजापूरे, प्ऱप्राचार्य जी़आऱपवार, साधन व्यक्ती डॉ़पुष्पेस कुमार, प्रा़डॉ़संजय कांबळे, प्रा़पुनम नथानी, प्रा़सुरेश वाघमारे आदींची उपस्थिती होती़ सुत्रसंचलन प्रा़डॉ़बालाजी भोसले, प्रा़सौ़डॉ़आशा मुंडे यांनी केले तर आभार प्रा़सौ़डॉ़उल्का देशमुख यांनी केले़