शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'Best Wishes', पंतप्रधान मोदींनी 'विराट' संघाला सांगितला जीवनाचा मूलमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 10:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने दिलेला लढा नक्कीच कौतुकास्पद होता.

नवी दिल्ली - विश्वचषक सामन्यातील उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना पत्कारावा लागला. मात्र, अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने दिलेला लढा नक्कीच कौतुकास्पद होता. त्यामुळे गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, सामन्याचा निकाल आपल्यासाठी निराशाजनक राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत टीम इंडियाने लढत दिली हे पाहायला नक्कीच मजा आली, असेही मोदींनी म्हटले आहे.    

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीट्विटरवरुन टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे टिम इंडियाच्या खेळाचा आम्हाला अभिमान आहे. जय आणि पराजय हा जगण्याचा एक भाग आहे. त्यामुळे पुढील कारकिर्दीसाठी टीम इंडियास मनपूर्वक शुभेच्छा असे म्हणत पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचे कौतुक केले आहे. तसेच, भारतीय संघाच्या उत्कृष्ट खेळाचे समर्थन करताना पराभवानेही न खचण्याचेच सूचवले आहे. 

दरम्यान, आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी सेमीफायनल जिंकण्याच्या आशा जिवंत केल्या खऱ्या, पण जडेजानंतर अत्यंत महत्त्वाच्या क्षणी धोनी रन आउट झाला आणि टीम इंडियाही वर्ल्डकपमधून आउट झाली. भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे भारतावर सलग दुसऱ्या व आतापर्यंत चौथ्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पराभव पत्करण्याची वेळ आल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघNarendra Modiनरेंद्र मोदीICC World Cup 2019वर्ल्ड कप 2019Twitterट्विटर