शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करणार? सीएम ममता बॅनर्जी स्पष्ट बोलल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:49 IST

...तर दिल्लीत निकाल वेगळा लागला असता.

Mamata Banerjee Targets Congress: गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले, पण त्यानंतर झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांबाबत स्थानिक विरोधी पक्ष सावध भूमिका घेत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (10 फेब्रुवारी 2025) आपल्या सर्व आमदारांची बैठक घेतली. 

भाजपसाठी एकटी टीएमसी पुरेशीममता बॅनर्जी म्हणतात, 'दिल्ली निवडणुकीच्या निकालांचा पुढील वर्षी होणाऱ्या बंगाल विधानसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही दोन तृतीयांश बहुमताने स्वबळावर सत्तेवर येऊ. काँग्रेससाठी येथे काहीच उरले नाही. बंगालमध्ये भाजपचा मुकाबला करण्यासाठी तृणमूल काँग्रेस एकटीच पुरेशी आहे. बंगालमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नाही,' असं ममतॅ बॅनर्जी यांनी म्हटले.

...तर निकाल वेगळा लागला असतासूत्रांच्या हवाल्याने असे कळते की, ममता बॅनर्जींनीदेखील कबूल केले की, जर काँग्रेस आणि आपने एकत्र काम केले असते, तर निकाल वेगळे लागले असते. नादिया जिल्ह्यातील टीएमसी आमदार म्हणाले, काँग्रेसला सुमारे 5 टक्के मते मिळाल्याने निकालात फरक पडला. काँग्रेसने थोडी लवचिकता दाखवली असती आणि आम आदमी पक्षासोबत युती केली असती, तर निकाल वेगळे असते. हरियाणात 'आप'ने काँग्रेसला साथ दिली नाही. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या असत्या, तर हरियाणात भाजप पुन्हा सत्तेवर आला नसता, असे त्यांचे मत आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAAPआपdelhiदिल्ली